
गंजगाव मध्ये इफ्तार पार्टी ’मुळे हिंदू-मुस्लिम समाजा मध्ये एकोपा
नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा निर्माण होण्या बरोबरच दोन्ही समाजांना जोडणारा दुवा म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामुळे एकमेकांच्या सुखदु:खांत सामील होता येते. अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार झाल्यास दोन्ही समाजांतील एकोपा वाढीस मदत होईल, अशी भावना हिंदु मुस्लिम बाधवामध्ये आहे शुक्रवार सायंकाळी आयोजित इफ्तार पार्टीत आयोजन




































